अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
मंगेेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):
गडचांदूर जवळ असलेल्या अमलनाला धरणाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना बारमाही उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी अनंतराव फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक प्रशान्त चटप यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग,जलसिंचन विभाग यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनातुन केली आहे.
अनंतराव फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत राजुरा कोरपना तालुक्यातील जवळपास 12000 शेतकऱ्यांचा गट निर्माण केला असून कंपनी ला लागणारा कच्चा माल म्हणजे हत्ती गवत ची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे,एकरी 2 लक्ष रुपये उत्पादन होणाऱ्या या पिकाला बारमाही पाणी उपलब्ध होणे गरजेचे असल्याने राजुरा तालुक्यातील अमलनाला व कोरपना तालुक्यातील पकडीगुडम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना वर्षभर उपलब्ध करावे अशी मागणी केली आहे.
सदर कंपनी द्वारे सी,एन, जि, गॅस ची निर्मिती होणार असून यात शेतकऱ्यांचे फार मोठे योगदान राहणार आहेत,शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहेत, तेव्हा पाटबंधारे विभागाने पाणी उपलब्धता तपासून धरणाचे पाणी बारमाही उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
कार्यकारी अभियंता श्री काळे यांनी सुद्धा दोन्ही धरणाचे पाणी शेतकऱ्यांना बारमाही उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहेत, शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून करावा तसेच कंपनी ने सुद्धा योग्य नियोजन करावे अशा सूचना कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत,
कोरपना प्रतिनिधी
गडचांदूर जवळ असलेल्या अमलनाला धरणाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना बारमाही उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी अनंतराव फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक प्रशान्त चटप यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग,जलसिंचन विभाग यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनातुन केली आहे.
अनंतराव फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत राजुरा कोरपना तालुक्यातील जवळपास 12000 शेतकऱ्यांचा गट निर्माण केला असून कंपनी ला लागणारा कच्चा माल म्हणजे हत्ती गवत ची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे,एकरी 2 लक्ष रुपये उत्पादन होणाऱ्या या पिकाला बारमाही पाणी उपलब्ध होणे गरजेचे असल्याने राजुरा तालुक्यातील अमलनाला व कोरपना तालुक्यातील पकडीगुडम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना वर्षभर उपलब्ध करावे अशी मागणी केली आहे.
सदर कंपनी द्वारे सी,एन, जि, गॅस ची निर्मिती होणार असून यात शेतकऱ्यांचे फार मोठे योगदान राहणार आहेत,शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहेत, तेव्हा पाटबंधारे विभागाने पाणी उपलब्धता तपासून धरणाचे पाणी बारमाही उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
कार्यकारी अभियंता श्री काळे यांनी सुद्धा दोन्ही धरणाचे पाणी शेतकऱ्यांना बारमाही उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहेत, शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून करावा तसेच कंपनी ने सुद्धा योग्य नियोजन करावे अशा सूचना कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत,
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...