अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): औद्योगिक दृष्ट्या प्रगत गडचांदूर शहरालगत माणिकगड सिमेंट कंपनी उद्योग थाटले या ठिकाणी नवीन युनिट चे काम सुरु होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले आहे कंपनीच्या ध्वनि प्रदूषण वायू प्रदूषण व जलप्रदूषणामुळे मानव प्राणी व पाळीव प्राण्यांचे आरोग्याशी खेळ मांडला आहे.
नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ निवड कंपनीची अनामत जप्त करून कारवाई केल्याचे बसविल्या जाते यामुळे नागरिकांचा प्रदूषणाचा प्रश्न सुटत नाही कंपनी प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने कोणतीही प्रभावी कार्य हाती घेतलेली नाही गडचांदूर पंचक्रोशीत वाळवंटाची परिस्थिती निर्माण झाली असून वृक्ष लागवड धूळ वर नियंत्रण करण्यासाठी पाण्याचा वापर केल्या जात नाही यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट होऊन उत्पादनावर परिणाम होऊन घट झाली आहे तसेच तीस हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरामध्ये सूर्योदय होताच नागरिकांना घर व घराचे अंगण तसेच घरातील साहित्यावर धुळीचा थर सांगतो नागरिक व युवकांच्या आरोग्यावर अनंत अशा आजाराने नागरिक त्रस्त आहे.
कंपनीच्या मार्फत आरोग्याच्या काळजी घेण्याच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही तसेच शहराला हरित शहर निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनीने केला नाही कंपनीचे दूषित पाणी वाहून जात असल्याने नाले ओढ्यात दूषित पाणी पिऊन अनेक पाळीव प्राणी जनावरांना देखील आजार व मृत्यूच्या दारात जावे लागते कंपनीच्या चुनखडी उत्खनन कुसुंबी परिसरामध्ये राखीव जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
वन जमिनीवर अनाधिकृत अतिक्रमण उत्खननामुळे परिसरात धुळीचे कण वायू प्रदूषण यामुळे वन वैभव नष्ट होत आहे त्या पंचक्रोशीतील पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होत आहे वन्य प्राण्यांचे निवारे नष्ट झाल्यामुळे खदानी परिसरात पाळीव प्राणी व वन्य प्राण्यांचे अनेक वेळा अपघात घडून दुखापत झाल्याच्या घटना घडले असताना कंपनीकडून पर्यायी व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेला नाही यामुळे या भागातील प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्यामुळे नागरिकांच्या भावना शासनाला कळावे म्हणून घरात जमा झालेले धुळीचे कण पार्सल द्वारे माननीय मुख्यमंत्री यांना पाठवण्याचा िर्धार शेतकर्यांनी केला आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीरतेने वाढते प्रदूषण व वृक्षांची होणारी रास थांबविण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद अली यांनी आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...